दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी ग्राम पंचायत मार्फत दिव्यांग निधीचे पारदर्शक व नियोजनबद्ध वितरण करण्यात येत आहे. या निधीच्या माध्यमातून दिव्यांगांना वैद्यकीय उपचारास व आर्थिक सहाय्य मिळून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे.